More
    HomeNationalMaharashtraतीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्यानं दुःख झालंय; अजित पवार यांचा...

    तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्यानं दुःख झालंय; अजित पवार यांचा विरोधकांना टोला

    मुंबई : तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल गेलं नाही, वर्षात जाईल गेलं नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचं पाहायला मिळालं. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/mumbai/deputy-chief-minister-ajit-pawar-criticizes-the-opposition-over-mahavikas-aghadi-838986

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img