More
    HomeNationalDelhiपाचव्या फेरीतील बैठकीत शेतकऱ्यांकडून मागण्यांचा पुनरुच्चार

    पाचव्या फेरीतील बैठकीत शेतकऱ्यांकडून मागण्यांचा पुनरुच्चार

    मुंबई : केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचव्या टप्प्याची बैठक सुरु असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु हे सरकार आमचं ऐकत नाही, असे शेतकरी म्हणाले. आज सलग तिसऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं मीठ खाल्लं नाही. आजच्या बैठकीतही गुरुद्वारामधून आलेलं लंगरचं जेवणच पसंत केले.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/farmer-protest-live-update-the-fifth-round-meeting-the-central-government-is-ready-for-some-amendments-835538

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img