More
    HomeNationalMaharashtraमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने

    मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने

    मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्यव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. यावरुन आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/maharashtra/raosaheb-danve-comments-on-farmers-protests-agitation-against-union-minister-837933

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img