महाराष्ट्रातील अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे पिकच नव्हे तर नदी-ओढ्यातून विजेचे खांब, डांबरी रस्ते, पूल, गुरं ढोरं आणि अख्खे संसार वाहून गेलेत. हे विदारक चित्र पुणे – सोलापूर जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, माढा तालुक्यातले. @abpmajhatv pic.twitter.com/qytt24vPNd
— Ritvick Bhalekar (@ritvick_ab) October 19, 2020