औरंगाबाद : आपण अनेक तक्रारीचे प्रकार पाहिले असतील, परंतु कोणी रस्त्याच्या विरोधात तक्रार केल्याचे ऐकिवात नसेल. पण औरंगाबादेत अशीच एक तक्रार झाली आणि तीही एका महिलेने केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे यांनी चक्क रस्त्याविरोधात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. राज्यातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. त्यातूनच अनेक चाकरमान्यांना प्रवास करीत आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो.
Read more –