दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पंजाब आणि हरियाणा मधील खेळाडूंचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. पंजाब आणि हरियाणामधील खेळाडू आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत देत आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भारताच्या प्रसिद्ध खेळाडूंनी ही आपली पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. यामध्ये छत्रपती पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा समावेश आहे. भारताचा नावाजलेला बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी सुद्धा त्याला मिळालेला राजीव गांधी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले आहे.
Read more –